अंधाराला मी म्हणालो
उगाच वाट अडवू नको
काजवा येउनी सांगुन गेला
तुझी मग्रुरी येथे नको
उगाच वाट अडवू नको
काजवा येउनी सांगुन गेला
तुझी मग्रुरी येथे नको
मी तार्यांनाही आवाज दिला
त्यांनी आभाळ।चा पड़दा सारला
चंद्राला मी घालता गळ
त्याने न ऐकल्याचा आव आणला
आता नको कुणाची
ती साथ मला चालाया
मी माझ्या उगवण्याचा
मार्गच तो बदलला
मी माझ्या उगवण्याचा
मार्गच तो बदलला.
त्यांनी आभाळ।चा पड़दा सारला
चंद्राला मी घालता गळ
त्याने न ऐकल्याचा आव आणला
आता नको कुणाची
ती साथ मला चालाया
मी माझ्या उगवण्याचा
मार्गच तो बदलला
मी माझ्या उगवण्याचा
मार्गच तो बदलला.
- राहुल सिद्धार्थ साळवे
No comments:
Post a Comment